ईश्वराने मनुष्याला बनवतांना रचलेली लीला !
ईश्वराने मनुष्याला बनवतांना स्वतःचा एक अंश घालून (ईश्वरी अंश = आत्मा) आणि लीला रचण्यासाठी त्या आत्म्याभोवती मायेचे (त्रिगुणाचे) आवरण घातलेे. मनुष्य म्हणजे र्ईश्वरी अंश + माया. त्याने मनुष्याला त्याच्या आत्म्याभोवती असलेले मायेचे आवरण दूर करून ईश्वरस्वरूप (आत्मस्वरूप) हो, असे ध्येय दिले. मनुष्य ईश्वरस्वरूप झाल्यावर त्या जिवाची लीला पूर्ण होतेे. सर्व मानव ईश्वरस्वरूप झाल्यावर जगत्लीला पूर्ण … Read more