देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
‘आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न हे प्रामुख्याने मनाच्या स्तरावर करायचे असतात. त्यामुळे ते जिवंत असतांना आणि देहत्याग केल्यावरही करायचेच असतात. जिवंत असतांना मनावर साधनेचा संस्कार केला, उदा. सतत नामजप करणे, तरच देहत्याग केल्यावरही साधना करणे शक्य होते, अन्यथा ते अशक्य होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले