युद्धापेक्षा तणावामुळे अधिक प्रमाणात होत आहे भारतीय सैनिकांचा मृत्यू !
भारतीय सैन्य आतंकवादी आक्रमण किंवा पाकच्या गोळीबारात जितके सैनिक गमावत नाही, तितके सैनिक हे आत्महत्या, सहकार्यांकडून हत्या किंवा अपघात यांद्वारे गमावत आहेत.
भारतीय सैन्य आतंकवादी आक्रमण किंवा पाकच्या गोळीबारात जितके सैनिक गमावत नाही, तितके सैनिक हे आत्महत्या, सहकार्यांकडून हत्या किंवा अपघात यांद्वारे गमावत आहेत.
इटलीची राजधानी रोममध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त आतषबाजी करण्यात आल्याने सहस्रोच्या संख्येने पक्षी रस्त्यावर मरून पडल्याच्या घटनेला ४ दिवस झाले असतांनाच भारतातील काही राज्यांमध्येही अचानक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने ठिकठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे..
भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अमित वैद्य यांना ‘पंचगव्य’ चिकित्सेमुळे लाभले नवीन आयुष्य !
नागरिकांना कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास किंवा पारितोषिक लागल्याची ‘लिंक’ पाठवून ती क्लिक करण्यास सांगितले की, त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष करावे. तसेच अशा प्रकारच्या भूलथापांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नये !
सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.
सनातनच्या आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे आणि राष्ट्र, धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे..
रात्री उशिरा जेवण केल्याने लोकांना ‘ब्रेस्ट’ आणि ‘प्रोस्टेट’ कर्करोग होऊ शकतो, असे ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’च्या एका अहवालामध्ये देण्यात आले आहे. हे संशोधन खाणे आणि पिणे यांच्या सवयींच्या एका माहितीवर आधारित आहे.
सूरत येथील ३६ वर्षीय महिला शस्त्रकर्माच्या सवा घंट्यामध्ये सतत श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण करत होत्या..
गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यासाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.