गुढीपाडव्यानिमित्त संदेश
या गुढीपाडव्याला नवीन वस्तूंची खरेदी किंवा कार्ये करण्यासाठी वेळ आणि धन व्यय (खर्च) करण्यापेक्षा या भावी युद्धकाळात जीवितरक्षण होण्यासाठी पूर्वसिद्धता अन् व्यय करणे उपयुक्त ठरेल.
या गुढीपाडव्याला नवीन वस्तूंची खरेदी किंवा कार्ये करण्यासाठी वेळ आणि धन व्यय (खर्च) करण्यापेक्षा या भावी युद्धकाळात जीवितरक्षण होण्यासाठी पूर्वसिद्धता अन् व्यय करणे उपयुक्त ठरेल.
येत्या १३ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्ष म्हणजे गुढी पाडवा आहे. या नववर्षाचा राजा मंगळ ग्रह असणार आहे. जेव्हा वर्षाचा राजा आणि मंत्री मंगळ सारखा ग्रह असतो त्या वेळी हिंदु ज्योतिषशास्त्रानुसार युद्ध आणि आणीबाणी यांची स्थिती निर्माण होते.
येत्या ४ आठवड्यांत म्हणजे मासाभरात जागतिक युद्धाला प्रारंभ होऊ शकतो, असा दावा रशियाचे संरक्षणतज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
आपत्कालीन स्थितीला तोंड देत आनंदी कसे रहायचे, तसेच या काळात मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ सत्संग मालिका चालू करण्यात आल्या.
‘सोमवार, ५.४.२०२१ या दिवशी, म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष नवमी या तिथीला रात्री १२.२५ मिनिटांनी गुरु हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत तेरा मास रहातो. या तेरा मासांच्या मध्यावर असलेल्या दोन मासांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते.
‘गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेशलहरींचा सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
सुंठ चूर्णचा वापर विविध विकांरामध्ये केला जातो. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करणे आणि त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता असून ते पालकांचे मुख्य कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना थोरात यांनी केले. त्या ‘ऑनलाईन बालसंस्कार वर्गाच्या विशेष भागा’त बोलत होत्या.
या वेळी स्वामी विश्वात्मानंद सरस्वती साधकांना आशीर्वाद देतांना म्हणाले, ‘‘तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही सदैव निरोगी रहाल. तुमच्यामध्ये आनंद आहे, तुम्ही सर्व सेवा अत्यंत भावपूर्ण करत आहात. तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांना भेटून मला आनंद झाला…
रेल्वेतील विशेष सेवेविषयी मध्य रेल्वेच्या प्रधान चल तिकीट परीक्षक आणि सनातनच्या साधिका सौ. अमरजा आठल्ये यांना रेल्वे प्रशासनाकडून विशेष पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.