जपमाळ
‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.
‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी ५ जुलै या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. डॉ. अश्विनी माळकर कोल्हापूरमध्ये रा.स्व. संघाशी निगडित ‘हिंदु जागरण’चे दायित्व सांभाळत आहेत.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ४ जुलै २०२६ या दिवशी येथील प्रसिद्ध खोले हनुमान मंदिरात दर्शन घेतले…
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल. यासाठी मंदिरातून धर्मशिक्षण फलक लावणे, नामजप लावणे, सामूहिक आरतीसाठी हिंदूंनी एकत्रित येणे, बालसंस्कारवर्ग धर्मप्रशिक्षणवर्ग चालू करणे, असे उपक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे,
एखाद्याला मानसिक त्रास होत असतांनाही त्याला कारणीभूत मानसिक कारण आणि आध्यात्मिक कारण यांचे प्रमाण किती आहे, हे शोधावे. या दोन्ही कारणांसाठी वेगवेगळे उपाय प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार शोधून मिळतात.
सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त भावी पिढी घडवण्यासाठी ‘भारत विकास परिषद (विवेकानंद शाखा), श्री काशीपुरी वकील कॉलनी महेश समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने संयुक्तपणे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.
‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भगवान शिवाला ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.
सनातनचे मूर्तीकार साधक श्री. रामानंद परब, श्री. राजू सुतार, तसेच चित्रकार साधिका सौ. जान्हवी रमेश शिंदे यांनी श्री. सोनकुसरे यांची भेट घेऊन संवाद साधला.
हिंदु धर्माविषयीचा अभिमान नसल्यामुळे आणि आपल्या संस्कृतीची महानता माहीत नसल्यामुळे हिंदु मुली लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींवर नाही, तर धर्मावर घातलेला घाला आहे.