श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थ आणि Audio सहित)
गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.
गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.
गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे.
या लेखात श्रीकृष्ण पूजाविधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास श्रीकृष्ण पूजा अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होईल.
आश्रम, तसेच सत्संग हे चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे अधिकाधिक सत्संगात राहून स्वतःला आध्यात्मिक ऊर्जेने भारित करा आणि साधनेचे दृष्टीकोन आत्मसात् करून ते कृतीत आणा – सतशक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे. ‘अवॉर्ड वापसी गँंग’, नर्मदा बचाव आंदोलन आणि शेतकरी आंदोलन सारख्या घटनांमुळे देशाच्या विकासाची कामे दशकानुदशके रखडली गेली- अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय
या लेखात माझ्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत वर्ष २००८ पासून आतापर्यंत झालेल्या पालटांच्या संदर्भातील विश्लेषण केले आहे. ‘या लेखामुळे देवतांच्या मूर्तींमध्ये होणार्या पालटांमागील शास्त्र वाचकांना समजून त्यांची देवावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो.
२८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:२५ ते ९:४८ पर्यंत हा संपूर्ण काळ अत्यंत शुभ आहे.
यापूर्वी मला दिवसातून ४ – ५ वेळा खायला लागायचे आणि सतत भूक लागलेली असायची, तसेच त्रास वाढल्यावर मी अधिक खायचो. जानेवारी २०२३ पासून मला खाण्यावर नियंत्रण ठेवता येते. आता माझे दिवसातून केवळ २ किंवा अधिकाधिक ३ वेळा खाणे होते. यामुळे मागील ४ मासांत माझे वजन ८ किलो न्यून झाले आहे.
ज्योतिषपीठ रिक्त रहाणे, हे धर्मासाठी घातक आहे. सध्याच्या वादामुळे हिंदु समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, जी धर्माच्या एकात्मतेसाठी मारक ठरू शकते.