आहार
पचनशक्ती वाढवून रोगावर मात करण्याचा सोपा उपायबहुतेक रोगांचे मूळ कारण पचनशक्ती मंदावणे हे आहे, असे आयुर्वेद सांगतो. अन्न ही शरिरामध्ये प्रतिदिन...
#Ayurved # आयुर्वेद : …आहार कधी आणि कसा घ्यावा...काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी...
चतुर्विध आहार (आयुर्वेदाचा पाकमंत्र) !जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू...
निरोगी शरिरासाठी परिहाराविरुद्ध आहार घेणे टाळा !आयुर्वेदीय आहारमंत्र’ या माझ्या पुस्तकात भोजनविधीची सविस्तर माहिती दिली आहे. भूक लागल्यावर हात स्वच्छ धुऊन...
‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’सारख्या यंत्रांद्वारे अल्प वेळेत अन्न शिजवण्याच्या...‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ या यंत्रांत निर्माण झालेली पोकळी रज-तमात्मक लहरींचे भोवरे आतल्याआत निर्माण करत...
देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्यामागील शास्त्रनैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे...
कृत्रिम शीतपेयांचे दुष्परिणामस्वास्थ्याच्या दृष्टीने पाहिले, तर या पेयपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे किंवा खनिज तत्त्वांचा मागमूसही नसतो.
अन्न आणि रोग यांचा संबंध, तसेच पचनशक्तीसंदर्भात महत्त्वपूर्ण विवेचनलहान मुले आणि माता यांचा संतुलित आहार अन् पोषण यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने...
कुपोषण (Malnutrition) : लक्षणे, प्रकार आणि उपचारया माध्यमातून केवळ मुले आणि त्यांच्या माता, यांनाच नव्हे, तर सर्व भारतियांनाच आहाराविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती...
उपवास'निरनिराळे उपवास हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या उपवासांना साधुसंतांचे, ऋषी-मुनींचे आशीर्वाद असल्याने उपासकांना दैवी...
फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे आरोग्यासाठी धोकादायकदिवाळीला करण्यात येणार्या फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी, त्यातील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रे वापरतात; मात्र त्यामुळे गंभीर आजाराचा...
चहा पिणे आरोग्याला हानीकारक !कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ को-या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला...
जंक फूड त्यागून आयुर्वेद अंगीकारा !जंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक...
जेवतांना पाळायचे आचार, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले...जेवतांना बोलू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. जेवतांना बोलल्यामुळे मन बहिर्मुख होते. त्यामुळे आपल्यावरील रज-तमाचा...
तांदळाचा भात बनवतांना संस्कार महत्त्वाचा !कुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. जिथे पाणी मुरते तिथे...
गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ?गोड-पदार्थ (स्वीट डिश) हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. बासुंदी, खीर इत्यादी दुधाच्या...
सुक्या मेव्यामुळे कर्करोगापासून होते रक्षण !बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते आदी सुक्या मेव्यातील घटक व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण करत असल्याचे २६ वर्षांच्या...
जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट...
भोजन बनवण्यासाठी अॅल्युमिनियम अथवा हिंडालियम यांची भांडी वापरू नका...इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी...
फलाहाराविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोनआजकाल सर्वच आधुनिक वैद्य जेवणानंतर एखादे फळ खा ! असा आग्रह धरतात. परिपूर्ण आहार म्हणून...
वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक...
शाकाहारावरील टीका आणि तिचे खंडनशाकाहारातल्या काही अन्नप्रकारांची माहिती तसेच अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शाकाहारी बनण्यापेक्षा नामजप करण्याला का महत्त्व आहे ह्या...
शाकाहाराचे महत्त्व आणि श्रेष्ठत्वमनुष्याच्या दंतपंक्तींची रचना गायीच्या दातांप्रमाणे असते. निसर्गनियमानुसार गाय केवळ शाकाहारच करते. मनुष्यानेही शाकाहार करणे, हे...
मांसाहारमांसाहारामुळे मनुष्य तामसिक, आसुरी वृत्तीचा बनून ईश्वरापासून दूर जातो तसेच मांसाहाराचे दुष्परिणाम, पशूहत्या मांसाहार करण्याची...
मांसाहाराचे विविध दुष्परिणाममांसाहार केल्यामुळे जिवातील तमोगुण वाढून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीत विघ्न उत्पन्न होतो आणि जीव संसारचक्रात अडकतो.
सात्त्विक अन्नाचे प्रकारस्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या...
सात्त्विक आहाराचे लाभज्या अन्नग्रहणामुळे व्यक्तीला सात्त्विकता मिळते, त्या अन्नाला सात्त्विक आहार समजले जाते.
अन्न आणि अन्नाचे महत्त्वअन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. मानवी शरिराचे भरण-पोषण ‘अन्ना’मुळे होते.
आहाराचे (अन्नाचे) प्रकारआणि त्याचे शरिरावर होणारे परिणाममाणसाच्या प्रवृत्तीनुसार त्याच्या आहाराचे सत्त्व, रज आणि तम असे तीन प्रकार असतात.
विषम आहार योग्य की अयोग्य ?आपला आहार सात्त्विक असावा. शास्त्रात आहाराची दोन अंगे सांगितली आहेत. आपण ती समजून घेऊया.
अन्नसेवन हे एक ‘यज्ञकर्म’ !हिंदु धर्मशास्त्रात नामजपासहित सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे.
सात्त्विक आहारसात्त्विक आहाराचे सेवन केल्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी सात्त्विक बनते, तर मांस आणि मद्य...
गर्भवतीने सात्त्विक आहार घेण्याचे महत्त्वसात्त्विक आहारातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होते. अशा प्रकारचा आहार गर्भवतीने घेतल्यास गर्भाची वाढ आध्यात्मिक स्तरावर...
भोजनाच्या संदर्भातील आचार : आहार कसा असावातळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पदार्थ टाळा.





