विजयादशमीनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश
‘विजयादशमी’ हा हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांच्या विजयाचा दिवस आहे. ‘आसुरी शक्तींचा पराभव आणि दैवी शक्तींचा विजय’, हा या दिवसाचा इतिहास आहे.
‘विजयादशमी’ हा हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांच्या विजयाचा दिवस आहे. ‘आसुरी शक्तींचा पराभव आणि दैवी शक्तींचा विजय’, हा या दिवसाचा इतिहास आहे.
विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.
दसरा हा देवीचा सण आहे. आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला.
दसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
१० अंकाला (दश इंद्रियांना) खर्या अर्थाने समजून घेऊन त्याचे हरण करणे, म्हणजे दशहरा होय; एकूण साधनेद्वारे इंद्रियनिग्रह झाल्यावर, म्हणजेच स्वतःवर विजय मिळवल्यावर साधक खर्या अर्थाने कोणत्याही परिस्थितीशी सामना करून विजय मिळवू शकतो
एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.