प्रधान गुण आणि भक्तीयोग यांनुसार पूरक साधना

तमप्रधान अशी व्यक्ती आळशी असून ती नामस्मरण करण्यास कंटाळा करते. अशा व्यक्तीला अवतारांच्या गोष्टी, गुरुचरित्र, शिवलीलामृत इत्यादी मोठ्याने वाचण्यास सांगावे. तिला समजेल अशा सोप्या गोष्टी किंवा भाग वाचण्यास सांगावे, तसेच प्रतिदिन एक सहस्र वेळा नामजप किंवा एकदा विष्णुसहस्रनाम लिहिण्यास सांगावे. रजप्रधान अशी व्यक्ती नामावर मन एकाग्र करू शकत नाही. तिने विष्णुसहस्रनाम, गणेशसहस्रनाम किंवा पुरुषसूक्त इत्यादी … Read more

लक्ष्मी अणि सरस्वती एकत्र नांदू शकत नाहीत, असे का म्हटले जाते ?

लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्य यांची देवता आहे, तर सरस्वती ही विद्येची देवता आहे. आत्मज्ञान येण्यासाठी भौतिक सुखाचे वैराग्य येणे आवश्यक आहे. व्यक्तीकडे जेवढी जास्त संपत्ती आणि भौतिक सुखे असतील, तेवढी त्याला आसक्ती जास्त असते. जेवढी आसक्ती जास्त तेवढी आत्मज्ञान मिळण्याची शक्यता अल्प असते. येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ‘सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण धनाढ्य … Read more

देव, मानव आणि राक्षस यांना भगवंताने सांगितलेली साधना

एकदा देव, मानव आणि राक्षस भगवंताकडे गेले आणि त्यांनी विचारले, ‘आम्ही कोणती साधना करावी की, ज्यामुळे आमचे कल्याण होईल ?’ भगवंताने सर्वांना ‘द’ हा मंत्र दिला. त्याचा अर्थ त्यांना कळेना. तेव्हा भगवान म्हणाला, ‘देवांनी ‘द’ म्हणजे ‘दमन’ म्हणजे इंद्रियनिग्रह करावा; कारण ते सतत उच्च लोकांतील सुखोपभोगात रममाण असतात. मानवांनी ‘द’ म्हणजे ‘दान’ करावे; कारण मानव … Read more

अपसमज होण्याची कारणे

१. आपल्यावर आलेले दुःख किंवा संकट यांचे आपण कारण नसून दोष दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, दैवाचा आहे, असे समजणे २. मी कोणाचाही गुलाम नाही, अशा अपसमजुतीत सतत दुसऱ्याची गुलामगिरी पत्करणे ३. आपल्या अंगावर यायला नको; म्हणून नेहमी संदिग्ध भाषेत बोलणे ४. आपण कोणाचेही वाईट केले नाही; म्हणून माझे कोणी वाईट करणार नाही, असे समजणे ५. माझे … Read more

विज्ञानाच्या निकषावर सर्व पडताळून पहाण्यास सांगणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, या प्रश्‍नाचे उत्तर द्या !

बुद्धीप्रामाण्यवादी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषावर पडताळून पहाण्यास सांगतात. त्यांना स्वप्न पडताळून पहाण्यास सांगितले, तर ते काय सिद्ध करून दाखवतील ? साध्या स्वप्नाचे विज्ञानाच्या दृष्टीने विश्‍लेषण करता न येणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अनुभूतींचे काय विश्‍लेषण करणार ? – डॉ. आठवले (२१.१.२०१४)

देहासक्ती नको !

देह सांडावा ना मांडावा । येणे परमार्थचि साधावा ॥ सांडोनिया देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥ – एकनाथी भागवत २०.१४७ अर्थ : देह सोडून देऊ नये आणि त्याचे लाडही करू नयेत. देहाभिमान सोडून साधना करून परमार्थ साधावा. त्याने ब्रह्मरूप झाल्याचे समाधान मिळते. एकनाथ महाराजांनी याचे एक उदाहरण दिले आहे. पक्षी वृक्षावर घरटे करून रहातो. निर्दय मनुष्य … Read more

कुठे स्त्रियांना आधार वाटणारा ब्रह्मचारी डाकू जोगीदास, तर कुठे हल्लीचे राज्यकर्ते !

भूजमध्ये जोगीदास नावाच्या डाकूचा खूप दबदबा होता. भूजचा राजाही त्याला घाबरत असे. डाकू असूनही त्याने ब्रह्मचर्य व्रत घेतले होते. एका रात्री एक कामातूर युवती जोगीदासकडे आली. जोगीदास तिच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘माते परत जा’. एकदा घोड्यावर बसून गावात फेरफटका मारत असतांना सकाळी शेतात १८ वर्षांची एक सुंदर युवती एकटीच काम करत होती. जोगीदासने विचारले, … Read more

रावण आणि रामनाम

सीता वश होत नाही; म्हणून रावण खूप अस्वस्थ झाला. त्याने कुंभकर्णाला उठवले. कुंभकर्ण रावणाला म्हणाला, ‘तू श्रीरामाचे रूप घे’. रावण म्हणाला, ‘श्रीरामाचे नाव घेतले, तरी सीता बहिणीसारखी वाटते. मग श्रीरामाचे रूप घेतले, तर मीच सीतामय होईन’. जाण्याची ठिकाणे अनेक, तर यायचे ठिकाण एकच ! श्रीकृष्ण नारदाला सांगतो, “तू वृंदावनात जा, वैकुंठाला जा, पाताळात जा. जाण्याची … Read more

प्रेम

अ. पालकांचे मुलाविषयीचे प्रेम सात्त्विक असते. त्यांच्यात स्वार्थ नसतो. मुलाची उत्पत्ती, स्वभाव, कर्तव्ये, धैर्य, बुद्धी, स्मरण, जाणीव इत्यादी चांगले राखणे हे माता-पिता यांना देवाचे वरदान आहे. आ. संत, साधू किंवा देव यांच्या कृपेनेच केवळ माणसाचे देवाविषयीचे प्रेम वृद्धींगत होते. इ. ज्या प्रमाणात लैंगिक इच्छा न्यून होतात, त्या प्रमाणात देवावरचे प्रेम भरपूर होते. जेव्हा लैंगिक इच्छा … Read more

भक्ताचा सकारात्मक दृष्टीकोन

एका देवभक्ताच्या आठ मुलांपैकी सात मुले साथीच्या रोगात मेली. त्यांच्या नाास्तिक शेजाऱ्यांनी विचारले, ‘कारे बाबा, कुठे आहे तुझा देव ? आणि कुठे ऐकली देवाने तुझी प्रार्थना ?’ देवभक्त म्हणाला, ‘माझ्या नशिबात माझी आठही मुले मृत होणार होती; पण प्रभुकृपेमुळेच एक मुलगा वाचला’. समाज १. सुदृढ समाज : ज्या समाजात स्थैर्याची भावना आहे, कला-वाङ्मयाची जोपासना केली … Read more