भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किती मुसलमानांनी भाग घेतला?

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो हिंदू कारागृहात गेले आणि हजारो हिंदू फासावर चढले किंवा इंग्रजांच्या गोळीबारात मृत झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किती मुसलमानांनी भाग घेतला ?, असा प्रश्न मुसलमानांना विचारायचे धाडस एकाही हिंदूत नाही. याचा परिणाम हा की, स्वातंत्र्यलढ्यासंदर्भात मुसलमान सांगतात, ‘हसके लिया पाकिस्तान ।’ ते सत्यच आहे. आता मुसलमान ‘लडके लेंगे हिंदुस्तान ।’ ही त्यांची घोषणा सत्यात … Read more

देवाला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार असणे हे मानवासाठी लांच्छनास्पद !

मानवाच्या झालेल्या परमावधीच्या अधोगतीसंदर्भात आपण काहीच न केल्यामुळे देवाला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार आहे. अशी स्थिती होणे, यापेक्षा लांछनास्पद काही असेल का ? – डॉ. आठवले (४.६.२०१४)

बलात्कार करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये, यासाठीचा एकमेव मार्ग, म्हणजे साधना करवून घेणे !

हल्ली भारतात बलात्कारांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्यावरील उत्तर म्हणून बलात्कार्‍यांना तात्काळ फाशी द्या, अशा तर्‍हेच्या मागण्या समाजातून येत आहेत. या मागण्या बरोबर असल्या, तरी त्या वरवरचे उपाय ठरतात. प्रत्येक बलात्कार्‍याला फाशी दिली, तरी बलात्कार संपणार नाहीत; कारण एखाद्या अतिरेक्याला फाशी दिली, तरी इतर अतिरेक्यांच्या मनात त्यासंदर्भात भीती निर्माण होत नाही, तर ते विचार … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संत आणि साधक यांचे महत्व

व्यवहारात स्वार्थ असतो, तर अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग असतो. यामुळे व्यवहारातील राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यापेक्षा संत आणि साधक हिंदु राष्ट्राची स्थापना करून खर्‍या अर्थाने समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे हित करू शकतात. – डॉ. आठवले (२६.५.२०१४)

अध्यात्म समजायला विज्ञानाची भाषा उपयुक्त

पंचमहाभूतांनी जग बनले आहे, असे सांगितल्यावर काही जणांना वाटते, हे कसे शक्य आहे ? त्यांना हायड्रोजनचे दोन भाग आणि ऑक्सिजनचा एक भाग एकत्र आले की, पाणी (H2O) बनते, त्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या विविध प्रमाणांतील एकत्रिकरणामुळे जग बनते, असे सांगितले की, त्यांना ते पटते. यांमुळेच सनातनचे ग्रंथ वैज्ञानिक पद्धतीने लिहिले आहेत. – डॉ. आठवले (२७.५.२०१४)

हिंदुत्वाच्या र्‍हासामुळे लोकराज्यात लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जाणे

१. हिंदु धर्मात सांगितलेल्या आचारधर्माचे पालन न करणे २. धर्मशिक्षण न देणे : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी लहानपणी धर्माचे महत्त्व मनावर बिंबवल्यामुळे अर्थ आणि काम मर्यादेत रहायचे आणि पुढे ते सोडून मोक्षाकडे जायची ओढ असायची. धर्मशिक्षण न देता केवळ नैतिकमूल्ये शिकवली आणि गर्भधारणा प्रतिबंधक उपाय विज्ञानाच्या साहाय्याने केले, तरी त्यांची परिणामकारकता … Read more

हिंदूंचा कल्पनातीत सर्वधर्मसमभाव

विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची रावण महाराज या नावाची भारतात २ – ३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको ! – डॉ. आठवले (२६.६.२०१४)

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद !

शाळेतल्या मुलांनी ‘फ्रेंच भाषा नाही’ किंवा ‘हिमालय नाही’, असे म्हणणे जसे हास्यास्पद आहे, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले (३०.६.२०१४)

लो. टिळकांप्रमाणे साधना करणारे नेते भारताला मिळाले असते, तर एव्हाना भारत जगातील राष्ट्रांत पहिल्या क्रमांकाला पोहोचला असता !

सन १८९८ साली चाफेकर प्रकरणामुळे झालेली शिक्षा भोगून लोकमान्य तुरुंगातून ज्या वेळी सुटून बाहेर आले, त्या वेळी ते कसब्याच्या श्रीगणपतीस प्रथम आणि नंतर श्री. अण्णासाहेब यांच्या दर्शनास गेलेे. अगोदर घरी जाऊन आला का ? असा श्री. अण्णासाहेबांनी जो प्रश्‍न विचारला त्यावर लोकमान्य एकदम उद्गारले, प्रथम श्री गणपति नंतर तुम्ही ! गीतारहस्य छापल्यानंतर पहिली प्रत पंढरपूरच्या … Read more

अध्यात्माचे अर्धवट ज्ञान असल्यास होणारी हानी

१९४२ या वर्षी देशाची स्थिती पहावली नाही; म्हणून साधना करणारे एकजण क्रांतीकारक बनले. ते पकडले गेल्यावर पोलिसांनी सहकाऱ्यांची नावे विचारली. तेव्हा अध्यात्माचा अर्धवट अभ्यास झाल्याने, म्हणजे ‘सत्यं ब्रूयात् (सत्य बोलावे)’ एवढेच माहित असल्याने त्यांनी सत्य सांगितले, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या इतर क्रांतीकारकांची नावे सांगितली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही फासावर लटकवले. त्यांनी अध्यात्माचा पूर्ण अभ्यास केला असता, … Read more