| ज्ञानपूर्व लिखाण | ज्ञानोत्तर लिखाण | |
|---|---|---|
| १. लेखक | सर्वसाधारण व्यक्ती | संत |
| २. स्तर | बुद्धीचा | बुद्धीपलीकडील |
| ३. लिखाणाचा उगम | ग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन | अंतःस्फूर्ती (विश्वबुद्धीकडून प्राप्त होणारे ज्ञान) |
| ४. चैतन्याचे प्रमाण (टक्के) | ० – २ | लेखकाच्या आध्यात्मिक स्तरानुसार ५० – ७० |
| ५. लिखाण टिकण्याचा अवधी | ५ – ३० वर्षे | शेकडो ते हजारो वर्षे |
– (प.पू.) डॉ. आठवले (२४.११.२०१४)
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !