२५ वर्षे संमोहन उपचारतज्ञ म्हणून अनेक पती-पत्नींवर त्यांचे आपसात पटत नाही; म्हणून महिनोन्महिने उपाय केले, तरी त्यांचे फारसे जुळत नाही, हे लक्षात आले. याची दोन प्रमुख कारणे आहेत साधनेचा अभाव आणि कालमाहात्म्य.
युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे
| युग | पती-पत्नीचे एकमेकांशी पटण्याचे प्रमाण (टक्के) |
|---|---|
| १. सत्ययुग | १०० |
| २. त्रेतायुग | ७५ |
| ३. द्वापरयुग | ५० |
| ४. कलियुग | २५ |
| ४ अ. कलियुगांतर्गत कलियुग | ८ |
पुढे साधनेत आल्यावर कटकटीवरील खरा उपाय, म्हणजे साधना, हे अनुभवास आले.
– (प.पू.) डॉ. आठवले (२३.११.२०१४)
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !