‘सध्या अनेक संत आणि संप्रदाय त्यांच्या भक्तांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी भजन, कीर्तन, नामजप, ध्यान यांसारख्या विविध साधना शिकवतात. यातून केवळ साधना करणार्या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते. ती व्यष्टी साधना होते. सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांवर सर्व बाजूंनी आक्रमण होत असतांना ‘मी आणि माझी साधना’ या कोषात राहिलो, तर धर्म आणि राष्ट्र यांचा नाश होईल. आपणही धर्म आणि राष्ट्र यांचा घटक असल्यामुळे आपण कितीही व्यष्टी साधना केली, तरी आपलाही निभाव लागणे कठीण आहे. हे टाळण्यासाठी सनातन संस्था साधकांना वैयक्तिक साधनेच्या समवेत काळानुसार आवश्यक अशी धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजामध्ये जागृती करण्याची, म्हणजेच व्यष्टी साधनेबरोबर समष्टी साधनाही शिकवत आहे ! ’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कलियुगाला ‘संधिकाल’ का म्हटले आहे ?
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !