भावसत्संग ऐकत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांना सुचलेली सूत्रे

‘चैतन्ययुक्त वर्णाद्वारे शब्द कंठातून (ध्वनीयंत्रातून) बाहेर पडतो, तेव्हा त्यातून बाहेर पडणारा शब्दांतील अर्थ चैतन्याने भारीत असतो. तसेच त्यातून प्रगट होणार्‍या नादाने जो आनंद प्रगट होतो, तो नाद निर्गुण असतो. अशा आत्मीयतेने भारलेल्या चैतन्यमय निर्गुणरूपी नादाने जी भावजागृती होते, ती आपल्यातील आत्म्याशी समरस होऊन आनंदाच्या लहरी निर्माण करते; म्हणून आपल्याला जो आनंद होतो, तो अवर्णनीय असतो.

Leave a Comment