कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे हे केवळ भगवंताच्या हातात असते. भगवंताच्या अनुसंधानात राहिले की, भगवंत तिच्यावर नियंत्रण ठेवतो; कारण ते त्याचे नियोजन आहे. तो निर्माता आहे. तो अंतर्बाह्य दोन्ही ठिकाणी आहे. आपण अंतरंगात जाऊ शकत नाही; परंतु भगवंत अंतरस्थ असल्यामुळे तो नियंत्रण ठेवू शकतो. तो सर्वत्र असून प्रभावशील नियोजक असतो. त्याचे नामस्मरण, भजन, क्षमायाचना आणि शरणागती हे त्याचे अनुसंधान ठेवण्याचेे मार्ग असून त्याच्या माध्यमातूनच कृतींवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होते.
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.