१५ ते २० वर्षांपूर्वी रात्री १२ ते ४ नामजप करू नये, असे सांगण्यात आले होते. त्यामागचे कारण होते, रात्री तमप्रधानता अधिक असल्याने, म्हणजेच तो काळ असुरांचा असल्याने त्या काळात नामजपावर लक्ष केंद्रीत करणे कठीण असते.
आता संपूर्ण दिवसच तमप्रधानता अधिक असल्याने, नामजपासाठी दिवस किंवा रात्र असा भेद उरलेला नाही; म्हणून वेळ मिळेल तेव्हा कधीही नामजप करावा.
– डॉ. आठवले (२७.६.२०१४)
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
खरा साधक कसा हवा ?
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !