देव तुमच्या कृतीतील केवळ ‘भाव’ पहातो. आपण भाव ठेवतांना ‘देवाने प्रसादरूपाने तो ग्रहण केला’, असा विचार असावा. सेवा केल्यावर ‘प्रत्येक कृती करतांना ईश्वराप्रती भाव होता का ?’, हे मनाला विचारले, तरच आपण ‘आपले मन भगवंताला समर्पित केले’, असे समजावे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.३.२०१८)
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
साधनेने व्यक्तीचा अहं अल्प होऊ लागल्यावर तिच्या जीवनाचे सारथ्य भगवंतच करतो !
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !
आध्यात्मिक पूर्वतयारीचे महत्त्व !