‘आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न हे प्रामुख्याने मनाच्या स्तरावर करायचे असतात. त्यामुळे ते जिवंत असतांना आणि देहत्याग केल्यावरही करायचेच असतात. जिवंत असतांना मनावर साधनेचा संस्कार केला, उदा. सतत नामजप करणे, तरच देहत्याग केल्यावरही साधना करणे शक्य होते, अन्यथा ते अशक्य होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
साधनेने व्यक्तीचा अहं अल्प होऊ लागल्यावर तिच्या जीवनाचे सारथ्य भगवंतच करतो !
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !
आध्यात्मिक पूर्वतयारीचे महत्त्व !
भावपूर्ण सेवेमुळे चुकांवर मात करण्यास देवाचे साहाय्य मिळते !