आपल्या वाणीतही एक प्रकारची दैवी शक्ती दडलेली असल्याने ती वाणीच आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्याकडून योग्य कर्म घडवते ! : आपण आत्मविश्वास अल्प करणारे किंवा नकारात्मकता निर्माण करणारे बोल कधीच बोलू नयेत; कारण आपल्या वाणीतही एक प्रकारची दैवी शक्ती दडलेली असते. ही शक्ती आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते; म्हणून नेहमी चांगलेच बोलावे. आपली वाणीच आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्याकडून योग्य कर्म घडवते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
साधनेने व्यक्तीचा अहं अल्प होऊ लागल्यावर तिच्या जीवनाचे सारथ्य भगवंतच करतो !
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !
आध्यात्मिक पूर्वतयारीचे महत्त्व !
भावपूर्ण सेवेमुळे चुकांवर मात करण्यास देवाचे साहाय्य मिळते !