मनातील अपेक्षा संपल्यावर मन निरागस होते !

अध्यात्मात निरागसतेला पुष्कळ महत्त्व आहे. मन निरागस होण्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करता यायला हवा. त्यागातून निरपेक्षता येऊ लागल्यामुळेच मन निरागस होऊ लागते. मनातील अपेक्षा संपणे, म्हणजेच निरागसता !

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment