एकाग्रता साधता येण्यासाठी देवावरील श्रद्धा वाढली पाहिजे. नामजपात सातत्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नामजप करण्यातील सातत्यामुळे आपल्या जीवनातील अनेक चिंता दूर होतात. मनातील चिंता संपल्या की, मनात सकारात्मक विचार येण्याला प्रारंभ होतो. सकारात्मक विचारच पुढे जीवनाला अध्यात्माच्या दिशेने नेतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
साधनेने व्यक्तीचा अहं अल्प होऊ लागल्यावर तिच्या जीवनाचे सारथ्य भगवंतच करतो !
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !
आध्यात्मिक पूर्वतयारीचे महत्त्व !