दुःखे नष्ट करण्याचे अध्यात्म सोडून इतर उपाय निश्चितपणे परिणामकारक नसतात !

रोग औषधांनी बरे होऊ शकतात. वातावरण पालटण्याने मानसिक रोगांची तीव्रता अल्प होते. मंत्रांनी किंवा देवतांची पूजा केल्याने पिशाचांचे निवारण होऊ शकते; परंतु हे उपचार निश्चितपणे रोग किंवा दुःख निवारण करतीलच, अशी खात्री नसते. काही रोग असाध्य असतात. प्रारब्धामुळे होणारे रोग किंवा दुःखे उपाय करूनही नाहीसे करता येत नाहीत. सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तर सुखम् । – महाभारत, … Read more

अध्यात्माची श्रेष्ठता!

विज्ञानाचा अभ्यास केलेले अध्यात्मविषयक तत्त्वांचे विश्‍लेषण करू शकत नाहीत; पण अध्यात्माचा अभ्यास केलेले विज्ञानातील तत्त्वांचे अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विश्‍लेषण करू शकतात ! – डॉ. आठवले (१४.६.२०१४)

संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन

त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे ! : संचलनाला साथ देणाऱ्या संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन करतांना सावधान साप्ताहिकाने म्हटले होते, ‘त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे. ती आशेची हाक आहे. तो पराक्रमाला हुंकार आहे. तो विजीगिषेचा … Read more

शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

बकऱ्यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली. वाघीण गरोदर होती. उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली. तिचे पिल्लू त्या बकऱ्यांच्या कळपात वाढू लागले. बकऱ्यांसह तेही पालापाचोळा खाऊ लागले. बकऱ्या ‘बें बें करीत. तसेच तेही ‘बें बें’ करू लागले. हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले. एक दिवस त्या बकऱ्यांच्या कळपावर एका वाघाने … Read more

स्वामी विवेकानंदांची
तथाकथित समाजसुधारकांना चपराक !

इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषद भरली. त्या परिषदेचे उद्घाटन न्या. रानड्यांनी केले. त्या वेळी विवेकानंदांनी त्याच परिषदेत गर्जना केली, “माझ्यासमोर हिंदु समाज सुधारणासंबंधीचे उद्घाटनाचे भाषण आहे”. समारोप करतांना विवेकानंद कडाडले, “रानडे आणि इतर समाजसुधारकहो जिंदे रहो ! या तुमच्या समाजसुधारणा आंग्लाळलेल्या भारताच्या आहेत. समाजसुधारकहो ! हे विसरू नका की, आपल्या हिंदु समाजाच्या समस्या तुम्ही अथवा … Read more

हिंदुस्थानची दुर्दशा संपवून पुन्हा उत्कर्ष करावयाचा उपाय म्हणजे धर्माधिष्ठित शिक्षण

आमच्या शिक्षणपद्धतीत आमच्या धारणा हव्यात. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आमच्या पाप-पुण्य, परलोक, ऋषीसृष्टी, पितरसृष्टी, देवसृष्टी, स्वर्ग-नरक, दृष्ट-अदृष्ट अशा धारणा असायला हव्यात. सगळ्या विषयांत या धारणा हव्यात. अगदी गणित-व्याकरणापासूनच्या पुस्तकांतून असे दृष्टांत हवेत. हिंदुस्थानभर चालू असलेला मिताक्षरा कायदा असायला हवा. त्यानुसार विवाह, दायभाग, दत्तक वगैरे निर्णय व्हावेत. ग्रहणादीपर्वकाळाचे अनुसरण व्हावे. मुलींच्या शाळेत ‘अश्वत्थ’ असावा. अभ्यासाला प्रारंभ … Read more

सूक्ष्म दृष्टीचे महत्व

सूक्ष्मदर्शक यंत्रातून न पहाणार्‍याने सूक्ष्म जंतू नसतात, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच साधनेने सूक्ष्म दृष्टी निर्माण न झालेल्याने सूक्ष्म जग नाही. वाईट शक्ती नसतात, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले

आजचा समाज

अ. ईश्वरप्राप्तीच्या ज्ञानाऐवजी केवळ भाकरीच्या तुकड्याला महत्त्व देणारा समाज ! विद्येचे रक्षण करणाऱ्या वर्गाचा सन्मान आणि योगक्षेम चालवायला तत्पर अशा विद्यासंरक्षक वर्गाला जिवंत ठेवण्याकरिता समाज ज्या प्रमाणात कटीबद्ध राहील, त्या प्रमाणात तो समाज प्रगमनशाली असतो. आजचे भाकरीचे तत्त्वज्ञान या दृष्टीकोनातून तपासून पाहा. आपण किती अधःपतीत होत आहोत, झालो आहोत आणि होणार आहोत, ते सहज ध्यानी … Read more

दिशाहीन सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास करणारा हिंदू समाज !

आजच्या हिंदू समाजाइतका भांबावलेला आणि आत्मघातकी समाज संपूर्ण भूतलावर नसेल. यामुळे त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास दिशाहीन झाला आहे. हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला येणे, या पलीकडे हिंदू होण्याकरता काहीच पात्रता लागत नाही. (त्रैमासिक सद्धर्म, ऑक्टोबर २००५)

विषय समजून घेण्यासाठी बौद्धिक स्तरापेक्षा आध्यात्मिक स्तर अधिक महत्त्वाचा !

‘सूक्ष्मातले कळायला लागल्यावर सुरुवातीच्या काळात एखाद्याला आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे दिसले किंवा जाणवले, तर आग पाण्याने विझते, हे बुद्धीला ज्ञात असल्याने आपतत्त्वाशी संबंधित जलदेवतेचा जप करायला सांगायचो. पुढे अध्यात्माचा अभ्यास झाल्यावर समजले की, आपतत्त्वापेक्षा अग्नी उत्पन्न करणारे तेजतत्त्व अधिक प्रभावशाली आहे. त्यामुळे जलदेवतेचा जप परिणामकारक होणार नाही. तेव्हा तेजतत्त्वाच्या पुढचे तत्त्व म्हणजे वायूतत्त्व किंवा आकाशतत्त्व यांच्याशी … Read more