इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषद भरली. त्या परिषदेचे उद्घाटन न्या. रानड्यांनी केले. त्या वेळी विवेकानंदांनी त्याच परिषदेत गर्जना केली, “माझ्यासमोर हिंदु समाज सुधारणासंबंधीचे उद्घाटनाचे भाषण आहे”. समारोप करतांना विवेकानंद कडाडले, “रानडे आणि इतर समाजसुधारकहो जिंदे रहो ! या तुमच्या समाजसुधारणा आंग्लाळलेल्या भारताच्या आहेत. समाजसुधारकहो ! हे विसरू नका की, आपल्या हिंदु समाजाच्या समस्या तुम्ही अथवा तुमचे पाश्चामत्त्य गुरु अजूनही आकलू शकत नाही. मग त्या सोडवणे, तर फार दूरच ! हिंदु समाजाच्या समस्या सोडविणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे की त्यांच्या सुधारणांना धर्मशास्त्रांचे भक्कम अधिष्ठान असले पाहिजे.” (Complete works of Swami Vivekananda Centenary Vol. IV) (हिंदु बांधवा । जागा राहा ॥ रात्र वैऱ्याची आहे ॥, पृ. २०. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > स्वामी विवेकानंदांची
तथाकथित समाजसुधारकांना चपराक !
तथाकथित समाजसुधारकांना चपराक !
स्वामी विवेकानंदांची
तथाकथित समाजसुधारकांना चपराक !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?