प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांत सातत्य असणे महत्त्वाचे आहे !
प्रत्येक जण स्वतःच्या आध्यात्मिक पातळीचे अनुमान करू शकतो. ‘आपण या वर्षात किती मन लावून साधना केली ?’, हे सर्वांना तसे सहजच कळते. त्यामुळे आपणच आपले परीक्षक बनून आपल्या साधनेचा मागील वर्षाचा आढावा घ्यायला हवा. अगदी वर्षाच्या शेवटी, म्हणजे गुरुपौर्णिमा जवळ आली की, ‘आपली प्रगती झाली आहे कि नाही ?’, या विचाराने आपल्या मनाची घालमेल होते; … Read more
