‘ईश्वरेच्छेने सर्व काही घडते’, अशी स्थिती प्राप्त होणे’, म्हणजे ‘मोक्षप्राप्ती’ !

साधकाची साधनेत प्रगती झाल्यावर शेवटी मोक्ष मिळवण्याची इच्छाही रहात नाही. ‘सर्व जीवन म्हणजे ईश्वरेच्छा’, असेच साधकाचे समीकरण बनते. ‘ईश्वरेच्छेने सर्व काही घडते’, अशी स्थिती प्राप्त होणे’, यालाच खर्‍या अर्थाने ‘मोक्षप्राप्ती’ म्हणतात.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment