‘गुरु हे तत्त्वस्वरूप असतात. ते काळाच्या पलीकडे गेलेले असल्याने त्यांना जीवन आणि मरण सारखेच असते. जीवन म्हणजे प्रसंगांची उत्पत्ती, तर मरण म्हणजे प्रसंगांचा लय. सुखाची उत्पत्ती आणि दुःखाचा लय यांना साधणारा स्थितीवाचक आनंदाचा दुवा म्हणजेच गुरु !’
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !