आपल्या लक्षात आलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी इतरांना सांगितल्याने आपल्यातही पालट होतो !

‘एखादी गोष्ट मी करत नाही, तर ती दुसर्‍याला करायला कशी सांगू ?’, असा विचार करू नये. जेव्हा तुम्ही एखादी चांगली गोष्ट किंवा चूक लक्षात आल्यावर साहाय्य म्हणून दुसर्‍याला लगेच सांगता, तेव्हा तुमच्या सांगण्यातील तळमळीमुळे तुमच्यावरही तिचा परिणाम होतो.’

– पू (सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment