‘जे साधक स्थुलातून माझ्याकडे पहातात, त्यांना मी काही घंटेच त्यांच्या समवेत असल्याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी २४ घंटे त्यांच्या समवेत असल्याचे अनुभवता येते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.