मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते

‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment