प्रत्येक कार्यात अध्यात्माचा पाया असण्याचे महत्त्व !

ज्या कार्यात अध्यात्माचा पाया नाही, त्यामध्ये देव नाही आणि अशा कार्याला यशही लाभत नाही.

-श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)

Leave a Comment