अध्यात्मात चूक असे काही नसते

अध्यात्मात चूक असे काही नसते. प्रत्येक प्रसंग साधकाला घडवण्यासाठी घडतो. ‘प्रसंगातून शिकणे आणि पुढे जाणे’ एवढेच असते.

-श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)

Leave a Comment