‘साधना करणारा एखादा युवक त्याच्या जीवनाचे ‘साधना करणे’, हे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने मायेतील सर्व गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे नातेवाइक जगरहाटी म्हणून ‘लग्न कर’ यासाठी त्याच्या पाठी लागतात. त्याचे लग्न लावून दिल्यावर नातेवाइक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते त्याला साधनेसाठी किंवा संसारासाठी साहाय्य करत नाहीत. त्यामुळे तो युवक संसाराच्या अडीअडचणींमुळे साधनेपासून दूर जातो आणि मायेत पूर्णपणे अडकतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.९.२०२१)
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !