राजकीय पक्ष जनतेला स्वार्थी बनवतात याउलट साधना त्याग करायला शिकवते !

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात राहतात !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment