कैद्यांमधील सत्त्वगुण वाढवण्यासाठी साधना शिकवली पाहिजे !

‘सत्त्व, रज आणि तम’ या त्रिगुणांचा मूलभूत सिद्धांत जगाला सांगणार्‍या भारतातच तुरुंगातील कैद्यांमधील रज-तम अल्प करून त्यांचा सत्त्वगुण वाढवण्यासाठी साधना शिकवली जात नाही. हे भारतासाठी लज्जास्पद होय !

– परात्पर गुरु डॉ. आठवले (१२.६.२०२१)

Leave a Comment