भारतात हजारो कीर्तनकार, प्रवचनकार आणि अनेक संत असूनही हिंदूंची आध्यात्मिक स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. याचे कारण हे की, त्यांतील बहुतेक स्वतः साधना करत नाहीत. ते केवळ दुसर्यांना साधना करण्यास सांगतात. साधना न केल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाणीत चैतन्य नसते. त्यामुळे श्रोत्यांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !