भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपल्या भावनांना संपवण्याचे उत्तम साधन !

‘भूतकाळातील आठवणींमध्ये न रमता, न रेंगाळता त्यांतील सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्याला वर्तमानकाळात रहायचे आहे. असे केल्यानेच आपल्या भावना संपतात, नाहीतर त्या आपल्याला मायेत अडकवतात. भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपल्या भावनांना संपवण्याचे उत्तम साधन आहे.’

– पू.( सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment