ज्ञान मिळण्याच्या संदर्भात भक्तीमार्गाचे महत्त्व

‘भक्तीभावाने ज्ञान मिळवले, तर त्याचा अहं वाटत नाही; परंतु ज्ञानमार्गाने ज्ञान मिळवले, तर अहं निर्माण होण्याची दाट शक्यता असते; म्हणून नित्य भावजागृतीचे प्रयत्न करण्यास अत्यंत महत्त्व आहे. भक्तीमुळे ज्ञानात गोडवा निर्माण होतो, नाहीतर केवळ ज्ञानाच्या इच्छेमुळे मिळालेले ज्ञान रुक्ष भासते.’

– पू.( सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment