‘देवाच्या कृपेनेच आपली प्रत्येक गोष्ट होत आहे’, असा भाव ठेवून प्रत्येक कृती केली, तर ती गोष्ट सोडतांनाही ती भावपूर्ण पद्धतीनेच सोडली जाते. ‘सर्व देवच करतो’, असा भाव असेल, तर कोणतीही गोष्ट करतांनाही काही वाटत नाही आणि ती सोडतांनाही काही वाटत नाही. देवामुळे ‘करणे आणि सोडणे’ या प्रक्रिया सहज होऊन जातात. एखाद्या परिस्थितीतही आनंद आणि परिस्थितीच्या त्यागातही आनंद अनुभवणारे संत सहजस्थितीला असतात.’
– पू.( सौ.) अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !