‘अनेक राजे-महाराजांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे मूल्य सर्वाधिक वाटते; कारण मूठभर मावळ्यांनिशी पाच बलाढ्य परकीय पातशाह्यांशी केलेल्या संघर्षात ते विजयी ठरले. याप्रमाणेच साधनेतील अडथळ्यांविना होणाऱ्या आध्यात्मिक प्रगतीपेक्षा साधनेतील अडथळ्यांवर संघर्षपूर्वक मात केल्याने होणाऱ्या प्रगतीचे मूल्य सर्वाधिक आहे.’
साधकांच्या दृष्टीने प्रगतीचे सर्वाधिक मूल्य !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी अहंनिर्मूलनासाठी भक्तीयोग अधिक साहाय्यक !
साधनेला आरंभ करतांना आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?
आश्रमात राहून साधना करण्याचे महत्त्व !
‘भित्रेपणा’ वर केवळ ‘साधना करणे’, हाच उपाय !
देवाकडे कधी काही मागू नये !
कोणत्याही साधनामार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य !