खरी भावजागृती होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे !

आपण वरवर ‘भावजागृती झाली’, असे म्हणतो. हा भगवंताचा, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अवमान आहे. त्यांच्या पूजनीय आत्मस्वरूपाचे मूल्य जाणून आपण त्याची जपणूक करू, तेव्हा खरोखरची भावजागृती होईल; याला ‘पूजा’ असे म्हणतात. त्यांचे पूजनीय पद जपणे, याला खरी पूजा म्हणतात आणि अशा प्रकारे केलेल्या पूजेद्वारे होणारी भावजागृती ही खरी भावजागृती होय.’

Leave a Comment