याचे कारण हे की, त्यात आपल्याकडचे पैसे किंवा कागदावर सही करून ते कागद द्यायचे असतात. याला विशेष श्रम करावे लागत नाहीत. याउलट तनाचा त्याग करण्यासाठी वर्षानुवर्षे सेवा करावी लागते आणि मनाचा त्याग करण्यासाठी नामजप करणे, तसेच स्वभावदोष निर्मूलनासाठीच्या स्वयंसूचना देणे, हेही वर्षानुवर्षे करावे लागते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !