आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर पाणी शिंपडणे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच साधना न शिकवता विविध माध्यमांतून भ्रष्टाचार, गुंडगिरी, अनैतिकता इत्यादी पसरू द्यायचे आणि नंतर काहीतरी केले, असे दाखवायचे, ही आहे विविध राज्यकर्त्या पक्षांची कार्यपद्धत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !