घरात सर्व विद्युत जोडणी केली; मात्र पंखा चालू करण्यासाठी कळ दाबली नाही, तर पंखा चालू होणार नाही. तद्वतच सेवा केली; मात्र भगवंताशी अनुसंधानच ठेवले नाही, तर सेवेचा लाभ मिळणार नाही. ही कळ म्हणजे नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता. त्यांचा उपयोग करावा. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.८.२०१४)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !