काही जण संतांकडे गेल्यावर आशीर्वाद मागतात. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, साधना चांगली असेल, तर आशीर्वाद न मागताही मिळतो आणि साधना चांगली नसेल, तर आशीर्वाद मागूनही मिळत नाही. सनातन संस्थेला अनेक संतांनी स्वतःहून आशीर्वाद दिले आहेत, ते कार्य चांगले असल्यामुळेच ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !