बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची फलनिष्पत्ती शून्य असण्याचे कारण

एखाद्या विषयाचा त्या विषयाच्या पद्धतीनुसार अभ्यास केला नसला, तर त्याविषयी ठामपणे माझेच म्हणणे बरोबर आहे, असे कोणी म्हटले, तर ते कोणी गांभीर्याने घेत नाही. तीच स्थिती बुद्धीप्रामाण्यवाद्यांची असते. अध्यात्माचा अभ्यास, म्हणजे साधना न करता ते त्यासंदर्भात बोलत रहातात; म्हणून त्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची फलनिष्पत्ती शून्य असते ! – (प.पू.) डॉ. आठवले

Leave a Comment