१. ५० ते ६९ टक्के पातळी : हे साधक पुढील साधनेसाठी स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेतात.
२. ७० ते ८९ टक्के पातळी : या संतांना ईश्वरेच्छा ज्ञात असल्याने ते ईश्वरेच्छेने ईश्वरी कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतात.
३. ९० ते १०० टक्के पातळी : हे संत ईश्वराशी एकरूप होत असल्यामुळे त्यांच्या इच्छेत आणि ईश्वराच्या इच्छेत भेद नसतो. बहुधा ईश्वराप्रमाणे त्यांच्या अस्तित्वाने कार्य होते. अती कठीण प्रसंगी ते अवतारी कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतात.
– (प. पू.) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !