बुद्धीप्रामाण्यवादी धर्माचा काहीएक अभ्यास न करता धर्मातील अनेक गोष्टी खोट्या आहेत, असेे सांगतात. त्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडते आणि ते नास्तिक होतात. याउलट सनातन संस्था त्या गोष्टींमागचे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढते आणि ते साधक होतात. – (प. पू.) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !