व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांची विचारसरणी असते, मला वाटते तेच बरोबर. मी तसेच करणार. यामुळे ते स्वेच्छेतच अडकतात. त्यांचा साधकांप्रमाणे स्वेच्छेऐवजी परेच्छेला प्राधान्य देणे आणि शेवटी ईश्वरेच्छेने वागणे, असा ईश्वराच्या दिशेने प्रवास न होता, ते स्वैराचारी हाेतात; म्हणून दिवसाही बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडगिरी इत्यादी अनेक गुन्हे घडतात. – (प. पू.) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !