साठवण्याने जडत्व येते. आपल्याकडे आहे त्या तन-मन-धन या सर्वांचा अधिकाधिक त्याग करण्याने हलकेपणा येत जातो. त्यामुळे वर वर देवाच्या दिशेने साधकाची प्रगती होते. शेवटी सर्वस्वाचा त्याग केला की, ईश्वरप्राप्ती होते.
– (प.पू.) डॉ. आठवले (२५.८.२०१४)
ज्या साधकांची साधना ईश्वरप्राप्तीसाठी असते, त्यांना एखाद्या संस्थेतील, संघटनेतील, पक्षातील पद, तसेच लोकप्रतिनिधीपद, मंत्रीपद किंवा अगदी पंतप्रधानपद यांची ओढ असेल का ? – (प.पू.) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !