माकडिणीच्या पिल्लाची तिच्यावर पूर्ण श्रद्धा असते; म्हणून माकडीण खूप उंचीवरून १०-१५ फूट अंतरावरील झाडांवरून, घरांवरून उड्या मारत जाते, तेव्हा तिच्या पोटाला घट्ट धरणार्या पिल्लाला भीती वाटत नाही. याउलट मानवाची देवावर श्रद्धा नसल्यामुळे तो देवाला घट्ट धरून ठेवत नाही. त्यामुळे तो देवाला सोडतो; म्हणून देव त्याला वर घेऊन जाऊ शकत नाही. – डॉ. आठवले (११.७.२०१४)
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
खरा साधक कसा हवा ?
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !