साधनेत स्वेच्छेतून परेच्छेत आणि परेच्छेतून ईश्वरेच्छेत जायचे असते. बर्याच साधकांना स्वेच्छेतून परेच्छेत
जाणे कठीण जाते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ईश्वर सर्वत्र साक्षीभावाने पाहू शकत असतांनासुद्धा तो भक्ताची इच्छा पूर्ण करतो, म्हणजे परेच्छेने वागतो ! – प.पू. डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
खरा साधक कसा हवा ?
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !