मंदिरांतील पुजार्यांनी आपण देवाचे भक्त आहोत आणि मंदिरात येणार्यांना भक्ती करायला शिकवणे, ही आपली साधना आहे, या दृष्टीने आपल्या पुजारीपणाकडे पाहिले पाहिजे. असे केले, तरच समाजाला पुजारी आपले वाटतील आणि त्यांचीही प्रगती होईल. – डॉ. आठवले (२३.१.२०१४)
मंदिरांतील पुजार्यांनो, हे लक्षात घ्या !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
बुद्धी आणि कर्म यांची सुसंगत
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.